शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

परतूर, सेवलीत पावसाचे पुनरागमन, पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:53 IST

परतूर: परतूर शहरासह तालुक्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मागील महिनाभरापासून दडी मारली

परतूर: परतूर शहरासह तालुक्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मागील महिनाभरापासून दडी मारली यामुळे सर्वच पिक पाण्याला आली होती. तर काही भागात पिक माना टाकू लागली. सध्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत. मुग, उडीद पिकाच्या शेंगा भरत आहेत. कपाशीला फूल पाते लागत आहे. पिक परिस्थिती यावर्षी उत्तम आहे. मात्र, महिनाभरापासून पाऊसच नसल्याने पिक माना टाकू लागले व शेतकरी हवालदिल झाले होते. निरभ्र आकाश व कडक पडणारे उन यामुळे पिकाबरोबरच जनावरांचा चाराही सूकत होता मागील चार पाच दिवसापासून पुन्हा पावसाही वातावरण होऊन अधूनमधून काही भागात हलकासा पाऊस पडत आहे. २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले. हा पाऊस परतर शहर, परीसर, बामणी, सोयंजना, वरफळ, आनंदवाडी, वरफळवाडी, मसला आदी भागात या पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा ंिमळाला आहे. मात्र, सर्वत्र पिकांना आणखी पावसाची गरज आहे. (वार्ताहर)सेवलीस एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अर्धातास चांगला पाऊस पडल्याने वाळुन, सुकुन चाललेले सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. एक महिना पावसाने उघडीप दिल्याने हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली होती. यामुळे तोंडचे पाणी पळाले होते. बुधवारी संध्याकाळी साडे सहा ते सातपर्यंत चांगला पाऊस झाला. पिकांना जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.