शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

आई-वडिलांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : समाजात आणि बदलत्या जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी आपल्या मुलांना धार्मिक, समाजातील दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे ...

औरंगाबाद : समाजात आणि बदलत्या जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी आपल्या मुलांना धार्मिक, समाजातील दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे मत मौलाना फारुख वस्तानवी यांनी व्यक्त केले.

जमियत उल उलेमा हिंद (अरशद मदनी) यांच्यातर्फे रोशन गेट परिसरातील अब्बास फंक्शन हॉल येथे 'समाज सुधार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तानवी म्हणाले की, प्रत्येक मुलाला आधुनिक शिक्षण दिले गेलेच पाहिजे. त्यासोबत मुलांना धार्मिक शिक्षण देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या मार्गावर कसे चालावे, हे सुद्धा मुलांना शिकवा. यावेळी मौलाना अरशद मदनी याचे चिरंजीव मौलाना सैयद अजहर मदनी यांनी नमूद केले की, प्रत्येक मुस्लीम बांधव प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर प्रेम करतो. मुंबई येथील मौलाना मुफ्ती हफीजउल्लाह, मौलाना मुफ्ती युसूफ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील इतर धर्मगुरू सहभागी झाले होते, त्यांनी समाजात वाढत असलेल्या चुकीच्या बाबींवर भाष्य केले. शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजीम यांनी तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे, तरुणाईला वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध वसाहतींमध्ये या कामासाठी समित्या नेमाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. वाजीद कादरी यांनीही मुलांना चांगले शिक्षण देण्याची मागणी केली. मौलाना शरीफ निजामी, मौलाना अतीकुर्रहमान शिराजी सल्फी, अतिक पालोदकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुस्तफा खान यांनी केले. हाफिज इकबाल अन्सारी त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मौलाना कैसर खान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.