शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

समांतरचा फास युतीच्या गळ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:48 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला करार रद्द करण्यासाठी मनपाने ५ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला करार रद्द करण्यासाठी मनपाने ५ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती. मागील आठवड्यात कंपनीने मनपाला उत्तरही दिले. आता करार रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेला घ्यावा लागणार आहे. शिवसेना थेट करार रद्द करण्यास तयार नाही. शहरातील पाण्याचा प्रश्न आपल्या अंगलट येईल म्हणून भाजपही सावध भूमिका घेत आहे.शासनादेशानुसार ५ एप्रिल रोजी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली. मागील आठवड्यात ३९ पानांचे उत्तर कंपनीने मनपाला दिले आहे. या उत्तरावर मनपा प्रशासन कोणतेही भाष्य करायला तयार नाही. कारण समांतर जलवाहिनीचा करार सर्वसाधारण सभेने केला आहे. करार रद्द करा, असा प्रस्ताव मनपा प्रशासन सर्वसाधारण सभेत ठेवणार नाही. कंपनीचे उत्तर आणि शासनाने दिलेले निर्देश सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येतील. त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. शिवसेना थेट करार रद्द करण्यास तयार नाही. भाजपही सावध भूमिका घेत आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या कोर्टात चेंडू आहे.