शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

पोलीस बंदोबस्तात तूर खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:01 IST

हिंगोली : शासनाने पुन्हा तूर खरेदीचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सकाळी सहा वाजेपासून तूर खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोकन दिलेल्या व कागदपत्रे तपासून घेतलेल्या १८४ शेतकºयांचीच तूर घेतली जाणार असून नोंदणी केलेल्या ४८८५ शेतकºयांचा प्रश्न लटकलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने पुन्हा तूर खरेदीचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सकाळी सहा वाजेपासून तूर खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोकन दिलेल्या व कागदपत्रे तपासून घेतलेल्या १८४ शेतकºयांचीच तूर घेतली जाणार असून नोंदणी केलेल्या ४८८५ शेतकºयांचा प्रश्न लटकलेला आहे.मागील सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तूर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काही निघाला नाही. वारंवार मिळणारी मुदतवाढ, बंद पडणारे केंद्र यातच वेळ जास्त वाया गेला. त्यातही व्यापाºयांनी घुसखोरी करून आपली कमी भावात घेतलेली तूर विकून चांदी करून घेतली. शेतकरी मात्र रांगेतच राहिले. प्रतीक्षेत रात्रंदिवस मोंढ्यात काढले. मात्र त्यांचा काही क्रमांक लागला नाही. काही शेतकºयांनाच हा त्रास झाला. अनेक शेतकºयांची तूर या केंद्रावर विकलीही गेली. नंतर खरेदी केंद्र बंद पडले. काही केंद्रांवर तूर सडली. पुन्हा आदेश आले तर त्यात इतक्या किचकट अटी आहेत की, शेतकºयांच्या घरापर्यंत जावून तपासणी करता येणार आहे. शिवाय टोकन असेलल्यांचीच तूर खरेदी होत आहे. तुरीचा ओलावा तपासला जात आहे.तहसीलदारांनी हिंगोली केंद्रावर १८८ शेतकºयांच्या कागदपत्राची तपासणी करुन त्यांची तूर खरेदी करण्याच्या सूचना खरेदी विक्री संघाला दिल्या होत्या. मात्र यातील चार शेतकºयांना पैशाची गरज असल्याने त्यांनी मिळेल त्या दरात तुरीची विक्री केली. नोंदणी केलेल्या काही शेतकºयांना नोंदणीचा एसएमएस आला. परंतु यादीत नावेच दिसत नसल्याने शेतकरी पुन्हा हैराण आहेत. गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांनी तूर खरेदीचा आढावा घेतला. अजूनही व्यापाºयाचीच तूर खरेदी होत असल्याची शंका काही शेतकरी व्यक्त करीत आहेत. पुन्हा सुरु केलेल्या तूर खरेदीचा फायदा व्यापाºयांना न होता शेतकºयांना व्हावा. यासाठी शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी बारकाईने होणे गरजेचे आहे.पहिल्याच दिवशी तब्बल ४५ शेतकºयांची ८३६. ५० क्विंटल तुरीची खरेदी केली. आता १३९ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसात तीही खरेदी होणार असल्याचा अंदाच खरेदी विक्री संघातर्फे सांगितला.