शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पानी फाउंडेशनची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

पानी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ शिबिरात बोलताना म्हणाले की, ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा’ सहा स्तंभांवर चालते. ...

पानी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ शिबिरात बोलताना म्हणाले की, ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा’ सहा स्तंभांवर चालते. यात मृदा व जलसंधारण, जलव्यवस्थापन, वृक्षांची आणि जंगलांची वाढ, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे यांचा समावेश होतो. या स्पर्धेंतर्गत प्रतिव्यक्ती तीन झाडे लावणे आणि संवर्धन करणे अभिप्रेत आहे. पूर्वीपेक्षा जास्त रासायनिक खते, कीटकनाशकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जमिनीचा पोत कमी झाला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन डॉ. अविनाश पोळ यांनी केले. त्यानंतर कृषी विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक उदय देवळाणकर यांनी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. नरवडे, प्रा. आरेफ शेख यांची उपस्थिती होती. जिल्हा समन्वयक प्रल्हाद आरसूळ यांनी बैठकीत प्रास्ताविक केले. तालुका समन्वयक गजेंद्र येळकर यांनी आभार मानले.

फोटो : खुलताबादेतील पानी फाउंडेशनच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. अविनाश पोळ.