शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

पीकविम्यात हिंगोली तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:44 IST

हिंगोली : जिल्ह्यात पीकविमा काढणाºया शेतकºयांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा निसर्गही लहरीपणा दाखवत असल्याने शेतकºयांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन विमा काढणाºया बिगर कर्जदार शेतकºयांमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आहे.पीकविम्याची साथ मिळावी म्हणून शेतकरी धडपडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पीकविमा काढणाºया शेतकºयांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा निसर्गही लहरीपणा दाखवत असल्याने शेतकºयांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र वेबसाईटच हँग होत असल्याने दोन-दोन दिवस ताटकळणारे शेतकरी आता कृषी कार्यालयाचे खेटे घालत आहेत.गेल्या हंगामात शेतकºयांना पीकविम्यापोटी तब्बल ११२ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे यंदाही शेतकºयांनी पीकविमा काढण्याकडे कल वाढविला आहे. त्यातच यंदा पावसानेही हुलकावणी दिली आहे. सुरुवात चांगली झाली. मात्र आता गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान असल्याचे दिसत आहे. यावर्षी २७२ मिमी एवढे पर्जन्य झाले तर गतवर्षी याच दिवसांपर्यंत ४५0 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे अजूनही जलसाठे कोरडेच आहेत. पावसाने अशीच हुल दिली तर पीकविम्याची तर साथ मिळावी म्हणून शेतकरी धडपडत आहेत. ३१ जुलै ही अंतिम मुदत असल्याने शेतकºयांना आता विमा काढण्याची घाई झाली आहे. मात्र कदाचित सर्वत्रच अशी परिस्थिती असल्याने वेबसाईट हँग होत आहे. त्यामुळे शेतकºयांना ताटकळत बसावे लागत आहे. मात्र पीककर्ज घेणाºया २७ हजार शेतकºयांचा विमा त्यासोबतच बँकेत भरला गेला आहे. त्यामुळे बिगर कर्जदार १६ हजार धरून ४३ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला आहे.मराठवाडा अव्वलआॅनलाईन विमा काढणाºया बिगर कर्जदार शेतकºयांमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आहे. यात नांदेड- ८८९७३, बीड-४६७0७ शेतकºयांनी पीकविमा काढला. हिंगोली तिसरा आहे. तर चौथ्यास्थानी असलेल्या परभणीत १५८९६, जालना-१११00, बुलडाणा-५0८२, उस्मानाबाद-५३0९, लातूर-३६६१, यवतमाळ-२३0८, अहमदनगर-१४४0, औरंगाबाद-१३९0 अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पीकविमा काढला आहे. तर सिंधूदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांचा पीकविम्याकडे कलच नसून शेतकरीसंख्या दुहेरी आकड्यातही नाही.