शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याची कोरोना मृत्यूवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:04 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कोरोना मृत्यूवर मात केली. गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कोरोना मृत्यूवर मात केली. गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात शहरात ६ आणि ग्रामीण भागात १०, अशा १६ कोरोना रुग्णांची वाढ झाली.

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. जिल्ह्यात सध्या १७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ७९९ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १० अशा १८ रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

एन-७ येथे १, किलेअर्क २, बीड बायपास २, अन्य १

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद १, गंगापूर ३, वैजापूर ४, पैठण २

-------

कोरोनामुक्तीसाठी २८ दिवसांचा निकष

एखाद्या शहर, गावात सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही अथवा कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार ते शहर किंवा गाव कोरोनामुक्त ठरते. यानुसार काही दिवसांपूर्वीच धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले. औरंगाबादकर कधी कोरोनामुक्त होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.