शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

वडार समाजाची अनाथ मुलगी प्रथमश्रेणीत

By admin | Updated: June 15, 2017 00:15 IST

बिलोली : कस्तुरबा गांधी विद्यालयात ५ वीला प्रवेश मिळाला़ मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात याच अनाथ मुलीने ६६ टक्के गुण मिळवून प्रथमश्रेणी प्राप्त केली़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : जन्मत:च आईवडिलांचे छत्र हरवले़ आजोबांनी पालनपोषण केले़ पुढे बिलोलीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात ५ वीला प्रवेश मिळाला़ मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात याच अनाथ मुलीने ६६ टक्के गुण मिळवून प्रथमश्रेणी प्राप्त केली़ तिचे यश वाखाणण्याजोगे आहे़ कविता मिरे असे मुलीचे नाव़ या विश्वात कविता येतानाच तिच्या आईचे निधन झाले़ वर्षभरानंतरही वडील दगावले़ राम मिरे (रा़ सगरोळी) असे वडिलांचे नाव़ आईवडिलांचे छत्र हरपलेल्या कविताचे पालनपोषण तिच्या आजोबांनी केले़ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते पण या गावाहून त्या गावाला भटकंती करून उपजिविका करतात़ पुढे ५ वी ला कविता हिला बिलोलीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात प्रवेश मिळाला़ आईवडिलांचा चेहरा देखील न पाहिलेल्या कविताने मात्र कस्तुरबा गांधींचा आदर्श घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होते़ तिने अभ्यासापाठोपाठ चित्रकला, रांगोळी, कराटे स्पर्धेतही विविध पदके मिळविली़ यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद गुंडमवार, सचिव तथा गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी, मुख्याध्यापिका जी़ आऱ सावळे यांनी तिचे कौतुक केले़