शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

जैविक खतांच्या किमती ठरेनात; साठा पडून

By admin | Updated: May 30, 2016 01:10 IST

औरंगाबाद : खरीप हंगामात पेरणीआधी बियाणांना लावायच्या जैविक खतांच्या किमती शासनाने अजूनही ठरविलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत या खतांचा साठा तसाच पडून आहे.

औरंगाबाद : खरीप हंगामात पेरणीआधी बियाणांना लावायच्या जैविक खतांच्या किमती शासनाने अजूनही ठरविलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत या खतांचा साठा तसाच पडून आहे. राज्यात दहा ठिकाणी शासनाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये द्रव स्वरुपातील जैविक खतांची निर्मिती केली जाते. या जैविक खतांचा वापर पेरणीआधी बियाणांना लावण्यासाठी होतो. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांसाठी ही खते फायद्याची ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडूनही या खतांना मागणी असते. औरंगाबादसह राज्यात दहा ठिकाणी असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये यंदाही द्रव स्वरुपातील जैविक खतांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत शासनाने या खतांचे यंदाचे दर ठरविलेले नाहीत. त्यामुळे अजूनही खतांचा साठा तसाच पडून आहे. औरंगाबादेतील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत बऱ्याच दिवसांपासून खतांचे उत्पादन सुरू आहे. यंदा खरीप हंगामासाठी म्हणून आतापर्यंत २ हजार ८८ लिटर खत उत्पादन करण्यात आले आहे.४यामध्ये रायझोबीयम (सोयाबीन) चे उत्पादन ६७५ लिटर, रायझोबीयम (तूर, मूग, उडीद) ७५ लिटर, अ‍ॅझटोबॅक्टर १३८ लिटर आणि पीएसबी १२०० लिटर खत आहे.