शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

३५० गावांत पातळी खोल

By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST

बीड : जिल्ह्यातील ३५० च्यावर गावे टंचाई च्या मार्गावर आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हातपंप, बोअर व विहीरींची पाणीपातळी खालावून लागली आहे

बीड : जिल्ह्यातील ३५० च्यावर गावे टंचाई च्या मार्गावर आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हातपंप, बोअर व विहीरींची पाणीपातळी खालावून लागली आहे. उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून अडीच महिन्याचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंतच टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तहसील स्तरावर येऊ लागले आहेत. गुरूवारी आष्टी तालुक्यात एक टँकर वाढले तर माजलगाव तालुक्यात एका गावचा प्रस्ताव आला आहे.११ तालुक्यातील ३५० गावांमधील पाणी पातळी खालावली आहे. आष्टी तालुक्यात ११ टँकर सुरू असून यात कडा, धानोरा, देवळाली आदी गावांचा समावेश आहे. परळी तालुक्यात सोनीहिवरा येथे एक टँकर सुरू आहे. माजलगाव तालुक्यात देखील काही गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव संबंधीत तहसीलदार यांच्याकडे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेवराई तालुक्यात पिकांसाठी पाणी नसले तरी पिण्यासाठी उपलब्ध आहे. अशी स्थिती अजून किती दिवस असेल हे सांगणे कठीण आहे, अशी माहिती गेवराई तालुक्यातील रांजणी येथील सरपंच गणेश सावंत यांनी दिली.सर्व तालुक्यातील तहसील यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. ऐनवेळी उदभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्याच्या दुष्टीकोणातून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. याचाच भाग म्हणजे, तहसील प्रशासनाने पाण्याच्या स्त्रोतांची पहाणी देखील सुरू आहे. (प्रतिनिधी)४ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवेल व टँकरची मागणी असेल तेथील पहाणी करून तात्काळ टँकर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.४सर्व तहसील स्तरावर स्त्रोतांची पहाणी करून ऐनवेळी गरज पडल्यास टँकरने संबंधित गावांना पाणी पुरवठा केला जाणाऱ४जिल्ह्यात बारा टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असून यामध्ये आष्टी, परळी तालुक्याचा समावेश आहे़४माजलगाव तालुक्यात एक गावचा टँकरच्या मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाला आहे़