शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

३५० गावांत पातळी खोल

By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST

बीड : जिल्ह्यातील ३५० च्यावर गावे टंचाई च्या मार्गावर आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हातपंप, बोअर व विहीरींची पाणीपातळी खालावून लागली आहे

बीड : जिल्ह्यातील ३५० च्यावर गावे टंचाई च्या मार्गावर आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हातपंप, बोअर व विहीरींची पाणीपातळी खालावून लागली आहे. उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून अडीच महिन्याचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंतच टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तहसील स्तरावर येऊ लागले आहेत. गुरूवारी आष्टी तालुक्यात एक टँकर वाढले तर माजलगाव तालुक्यात एका गावचा प्रस्ताव आला आहे.११ तालुक्यातील ३५० गावांमधील पाणी पातळी खालावली आहे. आष्टी तालुक्यात ११ टँकर सुरू असून यात कडा, धानोरा, देवळाली आदी गावांचा समावेश आहे. परळी तालुक्यात सोनीहिवरा येथे एक टँकर सुरू आहे. माजलगाव तालुक्यात देखील काही गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव संबंधीत तहसीलदार यांच्याकडे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेवराई तालुक्यात पिकांसाठी पाणी नसले तरी पिण्यासाठी उपलब्ध आहे. अशी स्थिती अजून किती दिवस असेल हे सांगणे कठीण आहे, अशी माहिती गेवराई तालुक्यातील रांजणी येथील सरपंच गणेश सावंत यांनी दिली.सर्व तालुक्यातील तहसील यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. ऐनवेळी उदभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्याच्या दुष्टीकोणातून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. याचाच भाग म्हणजे, तहसील प्रशासनाने पाण्याच्या स्त्रोतांची पहाणी देखील सुरू आहे. (प्रतिनिधी)४ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवेल व टँकरची मागणी असेल तेथील पहाणी करून तात्काळ टँकर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.४सर्व तहसील स्तरावर स्त्रोतांची पहाणी करून ऐनवेळी गरज पडल्यास टँकरने संबंधित गावांना पाणी पुरवठा केला जाणाऱ४जिल्ह्यात बारा टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असून यामध्ये आष्टी, परळी तालुक्याचा समावेश आहे़४माजलगाव तालुक्यात एक गावचा टँकरच्या मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाला आहे़