शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ खुले

By admin | Updated: July 3, 2016 00:51 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागितली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागितली आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयानेही सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळ २४ तास खुले राहील. यातून विमानसेवा वाढण्यासाठीही हातभार लागेल. चिकलठाणा विमानतळ आजघडीला दोन शिफ्टमध्ये सुरू राहते. विमानतळ सकाळी ६.१५ वाजेच्या विमानसेवेसाठी खुले होते आणि रात्री ८.४० वाजेच्या विमानाच्या उड्डाणानंतर बंद होते. रात्रीच्या वेळी विमानतळ सुरू राहिल्यास त्याचा विमानसेवा वाढण्यासाठी फायदा होईल. त्यामुळे प्राधिकरणाने यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चिकलठाणा विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागण्यात आली आहे.मुंबई विमानतळावर अनेकदा खराब हवामान, विमानांची गर्दी आणि अन्य कारणांमुळे लँडिंगसाठी विमानांना अनेकदा प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी विमानांना आकाशात घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नसतो. विमानात पुरेसे इंधन असेपर्यंत घिरट्या घातल्या जातात; परंतु अपुऱ्या इंधनामुळे विमान अन्य विमानतळाकडे पाठविले जाते. अशा विमानांसाठी औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळ हे अधिक जवळ पडते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे चिकलठाणा विमानतळावर विमानांचे लँडिंग झाले. मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी अडचण येणाऱ्या विमानांना चिकलठाणा विमानतळाचा पर्याय समोर आला आहे. चिकलठाणा विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी मंजुरी मागताना हीच बाब प्राधिकरणाने आवर्जून नमूद केली आहे. रात्रीच्या वेळी ६ विमाने उभी राहू शकतात, असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.