शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

चोरांना अद्दल घडविली तरच चोऱ्या कमी

By admin | Updated: July 1, 2016 00:33 IST

औरंगाबाद : आजकाल पोट भरण्यासाठी चोऱ्या करण्याऐवजी मौजमजा आणि हव्यासापोटी चोऱ्या करणारेच सर्वाधिक चोरटे असतात

औरंगाबाद : आजकाल पोट भरण्यासाठी चोऱ्या करण्याऐवजी मौजमजा आणि हव्यासापोटी चोऱ्या करणारेच सर्वाधिक चोरटे असतात. अशा चोरट्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली तरच चोऱ्या कमी होतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. शहरातील विविध ठिकाणी मंगळसूत्र चोरी, वाहनचोरी आणि घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेले तब्बल ५१ लाख रुपये किमतीचे दागिने, वाहने आणि मोबाईल मूळ मालकांना गुरुवारी सकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.तापडिया नाट्यमंदिर येथे पोलीस आयुक्तालयातर्फे मालकांना मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात पोलीस आयुक्त म्हणाले की, चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रयत्नशील असतात. मात्र, नागरिकांनीही काळजी घेतल्यास चोऱ्यांचे प्रमाण नक्की कमी होऊ शकते. याप्रसंगी अनेक तक्रारदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सहायक आयुक्त बाहेती यांनी केले तर आभार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी मानले.१४ मार्च रोजी रामा हॉटेल सिग्नल येथे दुचाकीस्वार कापूस व्यापाऱ्याची ११ लाख ७२ हजार रुपये रोख असलेली बॅग दुचाकीस्वार तीन चोरट्यांनी हिसकावून नेली होती. ४भरदिवसा लूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आणि त्यांच्याकडून एकूण रकमेपैकी ११ लाख १० हजार रुपये जप्त केले. ही रक्कम कापूस व्यापारी देवराव पुंड आणि शेख रियाज (रा. कवडगाव) यांना परत मिळाली.