शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टँकरवाल्यांनाच काळजी

By admin | Updated: March 17, 2015 00:48 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड गावातील पाणी टंचाईची काळजी त्या-त्या गावातील ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांनाच जास्त असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडगावातील पाणी टंचाईची काळजी त्या-त्या गावातील ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांनाच जास्त असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून ग्रामस्थांना पुढे करून टँकर सुरू करण्यासाठी मागणी लावून धरण्याचा आग्रह केला जात आहे. यासाठी तहसीलदारांवर देखील दबाव आणला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तीन वर्षापासून अत्यल्प पाऊस पडलेला असल्याने निश्चितच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांवर लाखो रूपये खर्च केलेले आहेत. अशा गावांमधून देखील टँकरची मागणी ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांचे बगलबच्चे करताना पहावयास मिळत आहे. टँकर मागणीचे आकडे लागले फुगूप्रत्येक तालुक्यांतील टँकरचे आकडे फुगू लागले आहेत. मागील अडीच महिन्यापूर्वी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे होते. तेव्हा जिल्ह्यात १० च्या जवळपास टँकरची संख्या होती. हीच संख्या आता १३५ वर गेली आहे. शिरूरमध्ये खाजगी टँकरला प्राधान्यशिरूर कासार तालुक्यात आजस्थितीत ५ टँकर सुरू आहे. विशेष म्हणजे येथील या तालुक्यात एकही शासकीय टँकर लावण्यात आलेले नाही. केवळ खाजगी टँकरलाच या तालुक्यात प्राधान्य दिले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.