शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

२० दिवसांत आरटीईचे केवळ ८५० प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:03 IST

--- औरंगाबाद : पालकांनी शाळेत जाऊन आरटीईतून प्रवेश निश्चितीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ ...

---

औरंगाबाद : पालकांनी शाळेत जाऊन आरटीईतून प्रवेश निश्चितीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ ८५० प्रवेश निश्चित झाले असून ११२८ प्रोव्हीजनल प्रवेश झाले. तर उर्वरित सुमारे दीड हजार पालकांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामागची कारणे शोधण्याची गरज असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला गतिमान करून शाळांकडून पालकांची होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी आरटीई पालक संघाने केली आहे.

जिल्ह्यात ६०३ शाळांत ३६२५ आरटीई जागांसाठी ३४७० विद्यार्थ्यांची सोडतीतून निवड करण्यात आली. त्यासाठी पालकांना ११ ते ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करायची होती. त्याला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ११२८ प्रोव्हिजन प्रवेश करण्यात आले. २० दिवसांत केवळ ८५० प्रवेश निश्चित झाले.

जात वैधता प्रमाणपत्राची मागणी यासह शाळा चालकांकडून शासन परिपूर्ती देत नाही म्हणून पालकांची अडवणूक करुन शुल्काची मागणी केली जाते. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना परत कसे वंचित ठेवता येईल अशाप्रकारे शिक्षणाच्या अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश करतांना विनाअनुदानित, इंग्रजी शाळांकडून अडवणूक सुरू असल्याचा आरोप आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केला आहे.