शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

केवळ ३९७ शेतकºयांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:28 IST

शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी सातबाराची आॅनलाईन नोंदणी करण्यास शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, बुधवारपर्यंत केवळ ३९७ शेतकºयांनीच नोंदणी केल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीला प्रारंभ झाला नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी सातबाराची आॅनलाईन नोंदणी करण्यास शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, बुधवारपर्यंत केवळ ३९७ शेतकºयांनीच नोंदणी केल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीला प्रारंभ झाला नाही़राज्य शासनाने शेतीमालासाठी हमीभाव जाहीर केला आहे; परंतु, खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने मालाची खरेदी होते़ यात शेतकºयांचे नुकसान होत आहे़ त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून या केंद्रावरून शेतीमाल खरेदी करण्याचे धोरण मागील काही वर्षांपासून शासनाने अवलंबिले आहे़या धोरणात यावर्षी काहीसा बदल करण्यात आला़ त्यानुसार शेतकºयांना त्यांच्या शेतातील पीक पेºयाची आॅनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे़ यात संबंधित शेतकºयांना असलेल्या संपूर्ण शेतीचा पीकपेरा तलाठ्यामार्फत प्रशासनाकडे द्यावयाचा आहे़एखाद्या शेतकºयाला १० एकर शेती असेल तर त्या संपूर्ण वर्षात खरीप व रबी हंगामामध्ये क्षेत्रनिहाय पेरलेल्या पिकांची माहिती सातबारा उताºयामध्ये नमूद करावयाची आहे़ ही आॅनलाईन नोंदणी झाल्यानंतरच खरेदी केंद्रामार्फत संबंधित शेतकºयाला मोबाईलवर संदेश पाठवून त्याचा शेतीमाल हमीदराने खरेदी केला जाणार आहे़आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन एक ते दीड महिन्यांपूर्वी करण्यात आले होते़ जिल्ह्यात सुमारे ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़ या सर्व शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे़ परंतु, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ३९७ शेतकºयांनीच नोंदणी केली आहे़ त्यात जिंतूर तालुक्यात ९५, मानवत तालुक्यात १७०, सेलू १००, गंगाखेड ७ आणि परभणी तालुक्यामध्ये २५ शेतकºयांची नोंदणी झाली आहे़ त्यामुळे नोंदणी झालेल्याच शेतकºयांना खरेदी केंद्रामार्फत मोबाईलवर संदेश जाणार असून, त्यांचा शेतीमाल हमीभावाने खरेदी केला जाणार आहे़परभणी जिल्ह्यात लाखो शेतकरी असताना नोंदणी होत नसल्याने या शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेल की नाही? हाही प्रश्न निर्माण होत आहे़