शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

केवळ ३८४६ मजूर उपस्थिती

By admin | Updated: December 15, 2015 23:32 IST

हिंगोली : जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेत सूचना दिल्या.

हिंगोली : जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेत सूचना दिल्या. तर नव्याने कामे सुरू करून मजूर उपस्थिती वाढण्यासाठी जागृती करण्यास सांगण्यात आले. सध्या ८0 कामांवर केवळ ३८४६ मजूर आहेत. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या उपस्थितीतील या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, प्रभारी सीईओ विलास जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी पवार, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह तहसीलदार, बीडीओ आदींची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोतील मजूर उपस्थिती मागील वर्षी दुष्काळ असतानाही कमी झाली होती. यंदाही तीच परिस्थिती असताना मजूर कामावर नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी कामे सुरू होत नसल्याची अडचण असली तरी बहुतांश ठिकाणी अपुऱ्या मजुरीमुळे मजूरच बाहेरगावी कामाला जाणे पसंत करीत आहेत. सध्या औंढ्यात १६ कामांवर ३४३, वसमतला ४ कामांवर ६५, हिंगोलीत २७ कामांवर २३७१, कळमनुरीत १२ कामांवर ३१४, सेनगावात २१ कामांवर ७५३ मजूर आहेत. जिल्ह्यात यापूर्वी मग्रारोहयोत सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी सिंचनाच्या कामांना प्राधान्य देवून ही कामे पूर्ण करण्यासही बजावण्यात आले आहे. यामध्ये ९४७ सिंचन विहिरी तर १९0 शेततळे रखडलेले आहेत. येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, असे नियोजन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. नवीन कामे उपलब्ध करून देण्यासाठी केवळ कागदोपत्री अहवाल न देता प्रत्यक्षात फिल्डवर जावून त्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. तर येत्या पंधरा दिवसांत या पद्धतीने नवीन कामे सुरू करून त्याचा अहवाल छायाचित्रासह सादर करण्यास सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)