शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगररोडवर दीड तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:23 IST

औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पुलावर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पुलावर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकारामुळे दोन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पुणे येथून प्रवासी घेवून जुगनू नावाची ट्रॅव्हल्स बस (एम.एच.०९ - सी.व्ही.९७९) शुक्रवारी रात्री औरंगाबादकडे निघाली होती. बस छावणी उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास बंद पडली. पुलाच्या मधोमध ही बस बंद पडल्याने महामार्गावरुन ये-जा करणारी वाहने एकाच जागेवर थांबली. विशेष म्हणजे लष्कराच्या हद्दीत ही बस नादुरुस्त झाल्यामुळे लष्कराच्या जवानांनी घटनास्थळ गाठुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, बस सुरु होत नसल्यामुळे बसमधील प्रवाशांनी इतर वाहनाने शहर गाठले. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने लष्करी जवान मारहाण करतील या भितीने बसचालक शेख इब्राहिम हा घटनास्थळावरुन पसार झाला. वाहतुकीच्या कोंडीमुळे या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतुकीच्या कोंडीमुळे शहरातून वाळूज एमआयडीसीतील आपल्या कंपन्यात जाणाऱ्या उद्योजक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :WalujवाळूजTrafficवाहतूक कोंडी