शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांस घेराव

By admin | Updated: June 13, 2015 23:49 IST

आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात मोठ्या कृषीकेंद्र चालक प्रमाणात चढ्या दराने बियाणाची विक्री करत असल्याने

आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात मोठ्या कृषीकेंद्र चालक प्रमाणात चढ्या दराने बियाणाची विक्री करत असल्याने याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी कृषी अधिकारी यांना घेराव घालून याबाबात जाब विचारला. तालुक्यात मृगनक्षत्राचा पाऊस जोरदार पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरीही मोठ्या आशेवर बियाणाची खरेदी करतांना दिसून येत आहे. याचाच फायदा परिसरातील कृषी केंद ्रचालकांनी चालविला आहे. बियाणाच्या पिशवीपेक्षा जादा दराने बियाणाची विक्री करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बियाणाचा कृत्रीम तुटवडा भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही कृषी केंद्रचालक करत आहेत. या बाबात वारंवार कृषी अधिकाऱ्यांना सुचना देवूनही याकडे दुर्लंक्ष होत असल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. तालुका कृषी अधिकारी व्हि.जी.कांबळे, गुण नियत्रंक एस.आर.पोटे आर.टी.तेलंग यांच्या पथकाने आष्टीला शनिवारी भेट दिली असता शेतकऱ्यांनी याबाबात कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली. आणि बियाणाचा होणार काळाबाजार रोखण्याची मागणी केली. (वार्ताहर) आधीच दुष्काळोन पछाडलेल्या शेतकऱ्याना पावसाने दिलासा दिला आहे. चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु कृषी केंद्रचालकांनी मोठ्या प्रमाणात बियाणाची चढ्या दराने विक्री करत असल्याने शेतकरी हैराण आहेत. ९३० रूपये अजित या वाणाची बियाणाची पिशवी पहिल्यांदा किमंत होती. शासनाने ती १०० रूपये कमी करून ८३० रूपयांना विकण्याची सक्ती केली आहे. परंतु कृषीकेंद्रचालक बियाणाचा तुटवडा असल्याची बतावणी करून एक बियाणाची पिशवी १ हजार रूपयापर्यत विकत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यान बघण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.