शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीवर आक्षेप

By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST

रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.

 रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.दरम्यान, पात्र असलेल्या कनिष्ठ शिक्षकांवर प्रशासनाच्या निर्णयाने अन्याय झाला असून तो दुरूस्त करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक डी.के.जगताप यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.नुकतीच जिल्हापरिषदेने पद परावर्तन प्रक्रिया केली. यामधे ज्येष्ठता यादीत जिल्हा बदलीने परजिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकांची रूजू झाले ती तारीख ग्राह्य न धरता प्रथम सेवेची नेमणूक ग्राह्य धरून प्राथमिक पदवीधर म्हणून नेमणूक करण्यात आली. यामुळे अनेक शिक्षकांची ज्येष्ठता डावल्या गेली. यातील काही शिक्षकांनी पद परावर्तन सुध्दा करून घेतले. प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. अांतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रथम नेमणुक २००१ व २००२ दाखविण्यात आली आहे. वास्ताविक सन २००१ व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २००२ मध्ये जालना जिल्हापरिषदेत त्यावेळी कोणतीही शिक्षक भरती झालेली नाही. भरती थेट आॅक्टोबर-नोव्हेंबर २००२ मध्ये झालेली आहे. असे असतानाही पद परावर्तन मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक, डी.एड सुरु असतांना पूर्णवेळ बी.ए.केलेले शिक्षक व सेवेत असतांना नियमीत बी.ए.केलेले शिक्षक यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सेवापुस्तिकेवरून व मुळ कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा परिषद प्रशासनाने संबधितांना नेमणुका द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर डी.के.जगताप, व्हि. ए. सपकाळ, बी.ए.सपकाळ, बी. एस. जंजाळ, आर.व्हि.निहाळ, बी.के. घुगे आदींच्या सहया आहेत. (वार्ताहर)