शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीवर आक्षेप

By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST

रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.

 रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.दरम्यान, पात्र असलेल्या कनिष्ठ शिक्षकांवर प्रशासनाच्या निर्णयाने अन्याय झाला असून तो दुरूस्त करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक डी.के.जगताप यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.नुकतीच जिल्हापरिषदेने पद परावर्तन प्रक्रिया केली. यामधे ज्येष्ठता यादीत जिल्हा बदलीने परजिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकांची रूजू झाले ती तारीख ग्राह्य न धरता प्रथम सेवेची नेमणूक ग्राह्य धरून प्राथमिक पदवीधर म्हणून नेमणूक करण्यात आली. यामुळे अनेक शिक्षकांची ज्येष्ठता डावल्या गेली. यातील काही शिक्षकांनी पद परावर्तन सुध्दा करून घेतले. प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. अांतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रथम नेमणुक २००१ व २००२ दाखविण्यात आली आहे. वास्ताविक सन २००१ व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २००२ मध्ये जालना जिल्हापरिषदेत त्यावेळी कोणतीही शिक्षक भरती झालेली नाही. भरती थेट आॅक्टोबर-नोव्हेंबर २००२ मध्ये झालेली आहे. असे असतानाही पद परावर्तन मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक, डी.एड सुरु असतांना पूर्णवेळ बी.ए.केलेले शिक्षक व सेवेत असतांना नियमीत बी.ए.केलेले शिक्षक यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सेवापुस्तिकेवरून व मुळ कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा परिषद प्रशासनाने संबधितांना नेमणुका द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर डी.के.जगताप, व्हि. ए. सपकाळ, बी.ए.सपकाळ, बी. एस. जंजाळ, आर.व्हि.निहाळ, बी.के. घुगे आदींच्या सहया आहेत. (वार्ताहर)