शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीवर आक्षेप

By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST

रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.

 रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.दरम्यान, पात्र असलेल्या कनिष्ठ शिक्षकांवर प्रशासनाच्या निर्णयाने अन्याय झाला असून तो दुरूस्त करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक डी.के.जगताप यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.नुकतीच जिल्हापरिषदेने पद परावर्तन प्रक्रिया केली. यामधे ज्येष्ठता यादीत जिल्हा बदलीने परजिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकांची रूजू झाले ती तारीख ग्राह्य न धरता प्रथम सेवेची नेमणूक ग्राह्य धरून प्राथमिक पदवीधर म्हणून नेमणूक करण्यात आली. यामुळे अनेक शिक्षकांची ज्येष्ठता डावल्या गेली. यातील काही शिक्षकांनी पद परावर्तन सुध्दा करून घेतले. प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. अांतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रथम नेमणुक २००१ व २००२ दाखविण्यात आली आहे. वास्ताविक सन २००१ व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २००२ मध्ये जालना जिल्हापरिषदेत त्यावेळी कोणतीही शिक्षक भरती झालेली नाही. भरती थेट आॅक्टोबर-नोव्हेंबर २००२ मध्ये झालेली आहे. असे असतानाही पद परावर्तन मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक, डी.एड सुरु असतांना पूर्णवेळ बी.ए.केलेले शिक्षक व सेवेत असतांना नियमीत बी.ए.केलेले शिक्षक यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सेवापुस्तिकेवरून व मुळ कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा परिषद प्रशासनाने संबधितांना नेमणुका द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर डी.के.जगताप, व्हि. ए. सपकाळ, बी.ए.सपकाळ, बी. एस. जंजाळ, आर.व्हि.निहाळ, बी.के. घुगे आदींच्या सहया आहेत. (वार्ताहर)