शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

मराठवाड्यात टँकर्सची संख्या पुन्हा वाढू लागली!

By admin | Updated: August 30, 2016 01:19 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकर्सची अधिक गरज भासू लागली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकर्सची अधिक गरज भासू लागली आहे. बीड जिल्ह्यात पाच गावे आणि ३० वाड्यांमध्ये आजघडीला २९ टँकर्स चालू आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० गावांमध्ये ३० टँकर्स चालू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात टँकरसाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी विहिरींची संख्या २० तर बीड जिल्ह्यात टँकर्ससाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी विहिरींची संख्या २ आहे. मागील आठवड्यात या दोन जिल्ह्यांत मिळून ३६ टँकर्स चालू होते. २६ आॅगस्ट अखेरच्या अहवालानुसार ही संख्या वाढून ५९ झाली आहे. २३ टँकर्स वाढले आहेत. जायकवाडी धरण ६६ टक्के भरले. वरच्या धरणांमधला पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे आणि बाष्पीभवनामुळे व पिण्यासाठी पाणी वापरावे लागत असल्यामुळे आता जायकवाडीतला साठा एक टक्का घटला आहे. मोठा पाऊस झाल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा उन्हाळ्यात पुन्हा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल व टँकर्सची संख्या वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.