शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

हरभऱ्याची आवक वाढली; दरही चांगला

By admin | Updated: March 6, 2017 00:48 IST

लातूर : तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा तर रबी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे.

लातूर : तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा तर रबी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. त्यामुळे शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली आहे. आवक वाढलेली असतानाही दर चांगला मिळत असल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. शनिवारी सर्वसाधारण दर ४७०० रुपये प्रति क्विंटल असा राहिला. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. त्यामुळे खरीप हंगामातील काही पिकांना बाधा पोहोचली होती. मात्र अतिपावसाचा लाभ यंदाच्या रबी हंगामासाठी झाला आहे. गेल्या तीन वर्षांत अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता आला नाही. ज्या शेतकऱ्यांनी अल्प पाण्यावर रबीचा पेरा केला होता, त्यांच्या पदरी पेरणीसाठीचा खर्चही पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. जिल्ह्यात यंदा रबी हंगामातील हरभऱ्याचा पेरा २ लाख ९ हजार हेक्टरवर (अधिक वृत्त हॅलो/२ वर)