शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या १२००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ३ दिवसांनंतर बुधवारी पुन्हा कोरोना मृत्यूचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ...

औरंगाबाद : जिल्ह्यात ३ दिवसांनंतर बुधवारी पुन्हा कोरोना मृत्यूचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकूण १२०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६८ कोरोनारुग्णांची भर पडली, तर ४८ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ५४४ एवढी झाली आहे. तर ४३ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६८ रुग्णांत मनपा हद्दीतील ६०, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३७ आणि ग्रामीण भागातील ११ अशा एकूण ४८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

भगवती कॉलनी ६, श्रेयनगर १, एन-३, सिडको १,एन-५, सिडको १, चिकलठाणा १, कटकट गेट १, पुंडलिकनगर १, एन-३, सिडको १, भावसिंगपुरा १, टी.व्ही. सेंटर २, मिल्ट्री हॉस्पिटल परिसर १, देवळाई रोड सातारा परिसर १, क्रांती चौक १, सिव्हील हॉस्पिटल १, नागेश्वरवाडी २, कांचनवाडी १, चेलीपुरा १, पडेगाव १, गारखेडा ३, प्रतापगडनगर, सिडको १, भानुदासनगर १,मंजीत प्राईड १, उस्मानपुरा १, बीड बायपास १, अन्य २७.

ग्रामीण भागातील रुग्ण

पाचोड २, रांजणगाव १, अन्य ५

सलग चौथ्या दिवशी घाटीत मृत्यू नाही

सलग चौथ्या दिवशी घाटीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ऊर्जानगर, सातारा परिसरातील ६० वर्षीय पुरुष, राजाबाजार येथील ७४ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला.