शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या १२००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ३ दिवसांनंतर बुधवारी पुन्हा कोरोना मृत्यूचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ...

औरंगाबाद : जिल्ह्यात ३ दिवसांनंतर बुधवारी पुन्हा कोरोना मृत्यूचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकूण १२०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६८ कोरोनारुग्णांची भर पडली, तर ४८ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ५४४ एवढी झाली आहे. तर ४३ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६८ रुग्णांत मनपा हद्दीतील ६०, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३७ आणि ग्रामीण भागातील ११ अशा एकूण ४८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

भगवती कॉलनी ६, श्रेयनगर १, एन-३, सिडको १,एन-५, सिडको १, चिकलठाणा १, कटकट गेट १, पुंडलिकनगर १, एन-३, सिडको १, भावसिंगपुरा १, टी.व्ही. सेंटर २, मिल्ट्री हॉस्पिटल परिसर १, देवळाई रोड सातारा परिसर १, क्रांती चौक १, सिव्हील हॉस्पिटल १, नागेश्वरवाडी २, कांचनवाडी १, चेलीपुरा १, पडेगाव १, गारखेडा ३, प्रतापगडनगर, सिडको १, भानुदासनगर १,मंजीत प्राईड १, उस्मानपुरा १, बीड बायपास १, अन्य २७.

ग्रामीण भागातील रुग्ण

पाचोड २, रांजणगाव १, अन्य ५

सलग चौथ्या दिवशी घाटीत मृत्यू नाही

सलग चौथ्या दिवशी घाटीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ऊर्जानगर, सातारा परिसरातील ६० वर्षीय पुरुष, राजाबाजार येथील ७४ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला.