शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

न.प.च हवी; नको महापालिकेच्या यातना

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसर महापालिकेत गेला तर आम्हालादेखील शहरातील नागरिकांसारख्याच नरकयातना भोगाव्या लागतील.

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसर महापालिकेत गेला तर आम्हालादेखील शहरातील नागरिकांसारख्याच नरकयातना भोगाव्या लागतील. गुंठेवारी वसाहतींना १९९० पासून न्याय मिळालेला नाही, मग आम्हा सातारा-देवळाईकरांना विकास निधी व सेवा-सुविधा मिळण्यासाठी पुढची २५ वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र यंत्रणाच हवी. शासनाने विकास निधी द्यावा, असे बहुमत नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्यासमक्ष ‘इन कॅमेरा’मांडले. ११९ गुंठेवारी वसाहतींमध्ये मनपा काय सुविधा देत आहे, असा सवालही नागरिकांनी केला. सातारा- देवळाईत रस्ते नसल्यामुळे रुग्णवाहिका येत नाहीत. दळणवळण ठप्प आहे. सरकारी आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी शहरात यावे लागते. नगर परिषद झाल्यास किमान पायाभूत सुविधांसाठी २५ नगरसेवक भांडतील. मनपाचे २ नगरसेवक या परिसराला कितपत न्याय देतील? पालिकेतील ११३ वॉर्डांचे काय हाल आहेत, हे रोज वर्तमानपत्रातून आम्हाला दिसते, अशी मते नागरिकांनी मांडली. सातारा-देवळाई परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट करायचा की स्वतंत्र नगर परिषद असावी, यासाठी आलेल्या ४,३८५ पैकी ६५९ आक्षेपांची सुनावणी सोमवारी सकाळी ११ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वा. संपली. पाणीपुरवठा, आरोग्य केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रस्ते विकास, कचरा व्यवस्थापन आणि पथदिव्यांच्या सेवा देण्यात