शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

आता सोयाबीनचा पीकविमा पेटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:05 IST

शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.आता तुरीच्या समस्येबरोबरच शेतात उभे असलेल्या सोयाबीनलाही काहीच शेंगा लागलेल्या नसल्याने हत्ता मंडळातील शेतकरी आज सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हा कचेरीवर आले होेते. त्यामुळे उभ्या सोयाबीनसह तुरीच्याही प्रश्नावर चर्चा झाली. हत्ता मंडळात केवळ चारच पाऊस झाले तेही हलक्या स्वरुपाचे. पीक बहरात असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनची फुले गळून गेली. हा बहर गळत असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीनची खुंटलेली वाढ पुन्हा सुरू झाली. मात्र आता ते नुसतेच वाढत आहे. एकाही झाडाला शेंग लागल्याचे दिसत नाही. हे पीक निव्वळ शेतात गुरे घालण्याच्या लायकीचे बनले आहे. मात्र अस्मानी संकटाचा एवढा मोठा फटका बसलेला असतानाही त्यांचे पीक चांगले असल्याचा समज करून प्रशासनाने त्याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. शेतकºयांनी बोंब केल्यानंतर कृषि विभागाचे पाचपट्टे व सोळंके यांनी पाहणी केली.शेतकºयांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. मात्र त्यांचे पंचनामे करणे किंवा इतर बाबी आमच्या हाती काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकºयांनी आ.रामराव वडकुते, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या कानावर जि.प.त जाऊन ही बाब घातल्यानंतर सर्व शेतकरी सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.