शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता अवैध पाणी उपसा रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.दरवर्षी सिंचन विभागाच्या तलावातून पाणी उपसा करण्याचा सपाटा लावल्याने, उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी मात्र सिंचन विभागाच्यावतीने खबरदारी घेऊन पाणी उपसा थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पाणी उपसा होणाºया तलावातील शेतकºयांना सुचना देऊन त्या- त्या भागातील ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विद्यूत वितरण कंपनीच्या अभियंत्यास नोटीसाद्वारे कळविण्यात आले आहे. तर सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील लघु सिंचन परिसरात असलेल्या रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तर वाघजाळी, सुलदली बु, भानखेडा, ब्राम्हणवाडा आणि हिंगोली तालुक्यातील हिरडी या भागातही पाणीउपसा सुरु असल्याचे समोर आल्याने तिकडेही लक्ष देण्यात येणार असून, तेथील विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. भविष्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पाणी उपसा थांबविण्याचे आवाहन जलसिंन विभागाने केले आहे. नोटिसीद्वारे कळवूनही जर काहीच परिणाम होत नसेल तर तलावातून उपसा करणारी साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. शिवकुमार (सिंचन विभाग) यांनी सांगितले.