शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आता अवैध पाणी उपसा रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.दरवर्षी सिंचन विभागाच्या तलावातून पाणी उपसा करण्याचा सपाटा लावल्याने, उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी मात्र सिंचन विभागाच्यावतीने खबरदारी घेऊन पाणी उपसा थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पाणी उपसा होणाºया तलावातील शेतकºयांना सुचना देऊन त्या- त्या भागातील ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विद्यूत वितरण कंपनीच्या अभियंत्यास नोटीसाद्वारे कळविण्यात आले आहे. तर सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील लघु सिंचन परिसरात असलेल्या रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तर वाघजाळी, सुलदली बु, भानखेडा, ब्राम्हणवाडा आणि हिंगोली तालुक्यातील हिरडी या भागातही पाणीउपसा सुरु असल्याचे समोर आल्याने तिकडेही लक्ष देण्यात येणार असून, तेथील विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. भविष्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पाणी उपसा थांबविण्याचे आवाहन जलसिंन विभागाने केले आहे. नोटिसीद्वारे कळवूनही जर काहीच परिणाम होत नसेल तर तलावातून उपसा करणारी साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. शिवकुमार (सिंचन विभाग) यांनी सांगितले.