शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पंचवीस कृषी सेवा केंद्रांना नोटिसा

By admin | Updated: July 20, 2016 00:30 IST

औरंगाबाद : कृषी विभागाचे पथक तपासणीसाठी गेले असताना बंद आढळलेल्या २५ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : कृषी विभागाचे पथक तपासणीसाठी गेले असताना बंद आढळलेल्या २५ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही दुकाने औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील आहेत. यातील काही जणांनी तपासणीच्या भीतीने पोबारा केल्याचा संशय आल्यामुळे कृषी विभागाने या नोटिसा बजावल्या. समाधानकारक खुलासा न आल्यास या दुकानचालकांना परवाना रद्द करण्याची कार्यवाहीदेखील कृषी विभागाकडून केली जाणार आहे. खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत एकूण ३२ पथके स्थापन करण्यात आली होती. जून महिन्यात ठिकठिकाणी जाऊन कृषी सेवा केंद्रांवर पाहणीही करण्यात आली. या पाहणीत केंद्रचालकाकडील माल, त्याच्या विक्रीच्या नोंदी आदी तपासण्यात आल्या. मात्र बऱ्याच ठिकाणी पाहणीसाठी पथक गावात पोहोचताच दुकानचालकांनी दुकान बंद करून पोबारा केला. त्यामुळे अनेक दुकाने बंद आढळली. अशा दुकानचालकांना कृषी विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड, विहामांडवा, दाभाडी, बीड जिल्ह्यांतील सिरसदेवी, जालना जिल्ह्यातील रोहिलगड आदी ठिकाणच्या दुकानांचा समावेश आहे. यातील काही जणांकडून खुलासेही सादर झाले आहेत.