शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

३ महिने वापरले नाही, तरीही सुरू राहील प्रीपेड सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 00:43 IST

औरंगाबाद : प्री-पेड मोबाईल ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता प्रीपेड सेवेमध्ये ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करू शकत नाही,

औरंगाबाद : प्री-पेड मोबाईल ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता प्रीपेड सेवेमध्ये ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करू शकत नाही, अशी माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) चे कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख डॉ. सिबीचेन के. मॅथ्यू यांनी मंगळवारी शहरात घोषणा केली. ट्राईच्या वतीने देशभर ग्राहक जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी तापडिया नाट्यमंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. मॅथ्यू पुढे म्हणाले की, फोनसेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम ट्राईने जाहीर केले आहेत. ग्राहकांच्या फोन खात्यात कमीत कमी २ रुपये किंवा त्याहून अधिक जमा असल्यास कंपन्यांना सेवा बंद करता येणार नाही. मोबाईल बंद झाल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांचा अधिक कालावधी देण्यात यावा, एखादा नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणेसुद्धा कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्याधारित सेवा, तक्रार नोंद कार्यपद्धती, टेरिफ इ.ची माहिती सांगण्यात आली. ग्राहक तक्रार निवारणासाठी ग्राहक संकेत स्थळाचाही वापर करू शकतात. यावेळी बंगळुरूच्या क्षेत्रीय कार्यालयाचे संयुक्त सल्लागार मनीष राघव, वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर व बीएसएनएलचे प्रधान महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांची उपस्थिती होती.