शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मागेल त्याला नव्हे, २०० शेतकऱ्यांनाच शेततळी

By admin | Updated: May 5, 2016 00:12 IST

राजेश खराडे ल्ल बीड मोठा गाजावाजा करीत मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्ह्यात सुरवात झाली होती. कमी अनुदान आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती यामुळे योजनेला खीळ बसली आहे.

राजेश खराडे ल्ल बीडमोठा गाजावाजा करीत मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्ह्यात सुरवात झाली होती. कमी अनुदान आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती यामुळे योजनेला खीळ बसली आहे. हजारोच्या संख्येत प्रस्ताव दाखल होऊन अद्यापपर्यंत केवळ ४९ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना कृषी विभागाच्या दृष्टीने महत्वाची होती. २४८० शेततळ्याचे उद्दीष्ट असताना शुल्क दर भरून ५४६५ शेतकऱ्यांनी आॅनर्लाइन व रजिस्टरद्वारे कृषी विभागाकडे अर्जही केले. पैकी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सर्व पाहणी करून ६८९ शेततळ्यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थितीमुळे मंजूरी मिळूनही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कामाकडे पाठ फिरवली आहे.जिल्ह्यात ४९ शेततळ्यांपैकी केवळ बीड तालुक्यात २९ इतर दहा तालुक्यांमध्ये २० शेततळी पूर्ण झाली आहे. तर १५१ शेततळ्यांचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात ७ लाख ३२ हजारांवर शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामुळे मागेल त्याला नव्हे तर फक्त २०० शेतकऱ्यांना शेततळ्याचा फायदा होणार आहे. अजूनही प्रक्रिया सुरू असली तरी १५ मार्चनंतर या योजनेचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होते की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.अनुदान वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाशेततळ्याकरीता ५० हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. प्रशासनाकडून अनुदान रकमेत वाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कामांना सुरूवात केलेले नाही. शेततळ्याचे प्रस्ताव दाखल करून घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत होती. उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाऱ्यांनाच कामे सुरू करावीत म्हणून शेतकऱ्यांच्या मागे लागण्याची वेळ आली आहे.