शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

शौचालय योजनेत मनपा नापास!

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले.

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शहरी भागात घर तिथे शौचालय उपक्रम हाती घेण्यात आला. औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने २ कोटी ६७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शासनाच्या या उपक्रमाला छेद देण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत मनपा अधिकाऱ्यांची बरीच कानउघाडणी करण्यात आली.२०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहरात ११ हजार ९९७ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमून सर्वेक्षणही करून घेतले. सर्वेक्षणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने एका दिवसात मनपाला सर्वेक्षण पूर्ण केल्याचा खळबळजनक अहवालही दिला. या अहवालावरून प्रशासनाने फक्त १५३ लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला. त्यातील ४० ते ५० लाभार्थ्यांनीच शौचालये बांधली. महापालिकेने या योजनेत ज्या पद्धतीने काम करायला हवे त्या पद्धतीने केले नाही. या योजनेचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेण्यात आला. मनपाच्या या भोंगळ कारभारावर राज्य शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली.