शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

नोटाबंदीचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांची पाठ सोडेना!

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली असून, सुमारे ४३ कोटी रूपयांचे वाटप करताना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नोटाबंदीचे संकट गहिरेच राहण्याचा अंदाज आहे. कोट्यवधी रूपये वाटप करण्यासाठी नोटा मिळतात की नाही याबाबत अधिकाऱ्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ९६ हजार ७१२ शेतकऱ्यांनी २०१५ या वर्षात ६ कोटी १८ लाख २७ हजार २४४ एवढा रबी विमा भरला होता. यातून शेतकऱ्यांना ४३ कोटी १२ लाख ९५ हजार २२७ एवढा विमा मंजूर झाला आहे. २०१५-१६ हंगामातील रबी पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मुख्य कार्यालयाकडून बँकेत वर्ग करण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती बँकेची करन्सी चेस्ट असलेल्या बँका एवढी रक्कम कधी व कशी देणार हा मोठा प्रश्न बँक अधिकारी उपस्थित करीत आहेत. एवढ्या रक्कमेसाठी बँकेला दररोज पाच लाख रूपयांची रक्कम अपेक्षित आहे. पाच लाख रूपये मिळाल्यास शेतकऱ्यांना कमी जास्त करून रक्कम वितरित करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर व्यवस्थापक डब्ल्यू.एस. कदम म्हणाले, पीक विमा वाटप करण्याचे आदेश बँकेला प्राप्त झाले आहेत. मार्चएंडची कामे उरकल्यावर विमा वाटप करण्यात येणार आहे. मात्र यासाठी नोटांचा तुटवडा भासू शकतो. दिवसाकाठी सुमारे पाच लाखांचे चलन लागेल. ६४ शाखेत एकाच वेळी गर्दी होणार असल्याने नोटांची टंचाई जाणवू शकते असा अंदाज कदम यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)