शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

जिल्ह्यात दोन वर्षांच्या कालावधीत बालमजुरांच्या ना नोंदी, ना पुनर्वसन

By admin | Updated: April 8, 2017 21:43 IST

लातूर :गेल्या दोन वर्षात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने या बालकांचे पुनर्वसन केले नाही

लातूर : बालकामगार विरोधी कायद्यांतर्गत धाडी टाकून बालमजूर, अडचणीत सापडलेल्या मुलांची त्यातून मुक्तता करण्याबरोबर त्यांचे पुनर्वसन करणे कायद्याने बंधनकारक आहे़ मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने या बालकांचे पुनर्वसन केले नाही आणि त्या संदर्भातील नोंदीही नसल्याची माहिती समोर आल्याचे बालहक्क अभियानच्या जिल्हा निमंत्रक सविता कुलकर्णी यांनी पत्रपरिषदेत शनिवारी सांगितले़ बालहक्क अभियानच्या वतीने गेल्या वर्षी जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर आणि लातूर या तीन तालुक्यातील शाळांची स्थिती, बालसंरक्षण, बालकामगार या संदर्भात सर्व्हेक्षण करण्यात आले़ या सर्व्हेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाल्या, जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर या तालुक्यात तालुका बालसंरक्षण समितीची अद्याप स्थापना करण्यात आली नाही़ तसेच जिल्ह्यातील तालुका बालसंरक्षण समितीने बालमजुरा संदर्भातील अथवा अडचणीत सापडलेल्या मुलांसंदर्भातील प्रकरणे हताळल्याची आणि त्यासंदर्भात निधी किती खर्च झाला, याची नोंद ठेवण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच जिल्ह्यातील ११ शाळांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असता त्यात मूलभूत सुविधांचाही अभाव आढळून आला आहे़ कुठे संरक्षण भिंत, शौचालय तर कुठे वाचनालय मध्यान्ह भोजनाची व्यवस्थित सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे़