शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आश्वासन नको, प्रत्यक्ष वेळेच्या आत मदतीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:02 IST

नागद : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी हे गेल्या आठवडाभरापासून केवळ मदत देण्याच्या आश्वासनांचा पाऊस ...

नागद : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी हे गेल्या आठवडाभरापासून केवळ मदत देण्याच्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. परंतु, प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व ग्रामस्थांना अद्यापही मदत झाली नाही. आम्हाला आश्वासन नको, मदत करा, अशी आर्त हाक नागद शिवारातील नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे.

----

त्या बालकाच्या मृत्यूला जबाबदार कोण

गडदगड नदीला पूर आल्याने हरसवाडी गावालगत असलेला पूल वाहून गेला. याच दरम्यान येथील रोहन चव्हाण या तीन वर्षीय मुलाची तब्येत खालावल्याने त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुदैर्वी घटनेला नेमके जबाबदार कोणाला ठरवायचे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

----

कधी, किती अन् कशी मिळणार मदत ?

भीलदरी धरण फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे, दुकान वाहून गेलेल्या व्यापाऱ्यांचे त्वरित पंचनामे केले जातील, असे आश्वासन दिले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ते कधी होणार, अहवाल गेल्यानंतर नेमकी कधी, किती व कशी मदत मिळणार असा पूरग्रस्त गावातील नागरिकांकडून केला जात आहे. त्वरित मदत केली जावी, अशी मागणी नागदचे सरपंच राजधर अहिरे, ग्रा.पं. सदस्य रणजित ठाकरे, नाना अहिरे, नामदेव गोठवळ, सुभाष महाजन, वडगाव उपसरपंच प्रदीप पाटील, सायगव्हाणचे रमेश पाटील यांनी केली.