शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

शिळ्या बिर्याणीतून नऊ जणांना विषबाधा

By admin | Updated: April 29, 2017 23:48 IST

उस्मानाबाद : शिळी बिर्यानी खाल्ल्याने नऊजणांना विषबाधा झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथे शनिवारी घडली.

उस्मानाबाद : शिळी बिर्यानी खाल्ल्याने नऊजणांना विषबाधा झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथे शनिवारी घडली. या सर्वांवर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांचे प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उपळे (मा) येथील जाकीर इब्राहिम पठाण हे मिस्त्री कारागीर असून, त्यांचे कसबे तडवळे येथे काम चालू आहे. या कामावर शनिवारी स्लॅब टाकण्यात आला. दुपारी जेवणाच्या वेळी पठाण यांच्यासह कामावर असलेल्या आकाश पंढरी गोरवे, एवन रामचंद्र जवाहर (राघुचीवाडी), अशोक देवकर, अण्णासाहेब धोत्रे, वसंत जाधव (उपळा), नंदिनी घोडके (उस्मानाबाद), राणी काळे, बबन काळे (सांजा) या सर्वांनी शिळी बिर्यानी खाल्ली. यानंतर काही वेळात त्यांना उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. त्यामुळे जाकीर पठाण यांनी तातडीने सर्वांना घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी विषबाधा झाल्याचे सांगून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश करंजकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)