शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नव्या हवाई कनेक्टिव्हिटीला हवे पाठपुराव्याचे ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:13 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. विस्तारित रणाबरोबर नव्या विमानांच्या उड्डाणाची प्रतीक्षा केली जात असून, विमानतळ प्राधिकरणाकडून त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हवाई कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुराव्याचे ‘टेकआॅफ’ मिळाले, तर नव्या विमानसेवेचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. विस्तारित रणाबरोबर नव्या विमानांच्या उड्डाणाची प्रतीक्षा केली जात असून, विमानतळ प्राधिकरणाकडून त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हवाई कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुराव्याचे ‘टेकआॅफ’ मिळाले, तर नव्या विमानसेवेचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. विमानतळावरून गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत एका विमान कंपनीची सेवा बंद झाली, तर एका नव्या विमान कंपनीकडून सेवा सुरू झाली. एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. मागील दोन वर्षांपासून विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.देशातील पर्यटनस्थळांबरोबर अनेक शहरे हवाई सेवेने औरंगाबादशी जोडलेले नाहीत. परिणामी, केवळ हवाईसेवेअभावी औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यनस्थळांना भेट देता येत नाही. त्याचा औरंगाबादेतील पर्यटक संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यासाठी राजकीय पातळीवर पाठपुरावा वाढविण्याची गरज आहे.