शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विजय मल्ल्यानंतर नीरव मोदी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:39 IST

लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देउद्योगमंत्र्यांचा टोला : लघु उद्योजक मातीशी जुळलेले आहेत, त्यांना बँकेने सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.बँकांवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांना सरकारच वठणीवर आणू शकते. कृषी, उद्योगांना मोठे करण्यासाठी बँकांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री देसाई म्हणाले, बँकांना वाटते सामान्य लोक बुडवून पळून जातील हा त्यांचा गैरसमज आहे. हे बुडवणारे लोक नाहीत. बुडवणारे लोक पळून जातात. एकतर अगोदर पळाला, मल्ल्या आणि काल नीरव पळाला. लघु उद्योजक पळणारे नसून ते या मातीशी जुळलेले आहेत. बँकांनी नकारार्थी मानसिकता ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.दोन वर्षांमध्ये शेंद्रा-बिडकीन येथील १० हजार एकर जागेचा विकास होईल. औरंगाबाद, जालना, माजलगाव येथील औद्योगिक क्षेत्रात एमएसएमईच्या उद्योगांसाठी २० टक्के तर एसटी-एससी उद्योगांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. एमआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सोहम वायाळ यांनी डीएमआयसीमध्ये होत असलेल्या कामांची माहिती दिली.कियानंतर आॅरिकचा अँकर प्रकल्प ह्योसंगकोरियन कंपनी ‘ह्योसंग’ ही शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे़ आॅरिकसाठी ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल. ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी देखील राज्यात मोठी गुंतवणूक करणार आहे, असा दावा उद्योगमंत्री देसाई यांनी केला. हॉटेल ताज विवांता येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई कन्व्हेंशन कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते़ यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, नीरज माढेकर, महावीर लुणावत यांची उपस्थित होते़ महाराष्ट्रामध्ये ई-व्हेईकल उत्पादन क्षेत्रामध्ये लोम्बोर्गिनी ही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे़ याशिवाय डीएमआयसीमधील शेंद्रा येथे टेक्स्टाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंग ही कंपनी ३ हजार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे़ १०० एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जाईल. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल.