शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:43 IST

भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले.येथील श्री शिवाजी महाविद्यालयात भाषा व वाणिज्य, व्यवस्थापन शाखेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय उद्बोधन शिबीर पार पडले. यावेळी भाषा संशोधनातील नव पैलू या विषयावर मार्गदर्शन करताना खान बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव तर उद्घाटक म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय विकास अधिकारी प्राचार्य आर.टी. देशमुख, उपप्राचार्य डॉ.विजया नांदापूरकर, डॉ.मदन परतूरकर आदींची उपस्थिती होती. खान म्हणाले, उच्च शिक्षणातील समान संधी ग्रामीण भागापर्यंत अजूनही पोहचली नाही. जे शिक्षण पोहचले त्यात गुणवत्ता नाही. त्यामुळे आजच्या समाजाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन ही दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. यातून रचनात्मक दृष्टीने समाजमन बदलले पाहिजे, हे संशोधकांनी समोर ठेवून अध्यापन, अध्ययन केले पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी नांदेड येथील डॉ.सी.के. हरनावळे, डॉ.प्रभाकर हरकळ, डॉ.एम.एन. सोंडगे, उपप्राचार्य डॉ.सुरेश पैठणकर, डॉ.बळीराम धापसे, डॉ.अजय देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.