शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

शहरात ‘झीरो कचरा सप्ताह’ राबविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:47 IST

चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या.स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जालना शहरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन आॅक्टोबरला पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शहर स्वच्छता मोहीम व जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार विपिन पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, की दोन आॅक्टोबरला केवळ फोटोसेशन पुरती मोहीम न राबवता शहर खºया अर्थाने स्वच्छ होईल यासाठी व्यापक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या मोहिमेत शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी गु्रप, व्यापाºयांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या, की शहरात दररोज ८० टन कचरा निघतो, पैकी ६० टन कचºयाचे दररोज संकलन केले जाते. उर्वरित २० टन कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पालिकेसमोर आहे. खासगी एजन्सीची नेमणूक करून हा कचरा उचलला जाईल. यापुढे रस्त्यावर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांनी आपला कचरा स्वत: संकलित करून कचराकुंडीत टाकावा. दुकाने, मंगल कार्यालये, हॉटेलचालकांनी रस्त्यावर अस्वच्छता करू नये, असे केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाºयांना दिल्या. मुख्याधिकारी खांडेकर यांनी स्वच्छता विभागात कर्मचारी संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपलब्ध कर्मचाºयांबरोबर खाजगी एजन्सीच्या माध्यमातून स्वच्छता राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.