शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री असलेल्या तरतुदी प्रत्यक्षात आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे २५ एप्रिल रोजी आयोजित संवादमालेत डॉ. साळुंखे यांनी ‘न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षणाचे चिंतन’ याविषयी भाष्य केले. फाऊंडेशनचे ...

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे २५ एप्रिल रोजी आयोजित संवादमालेत डॉ. साळुंखे यांनी ‘न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षणाचे चिंतन’ याविषयी भाष्य केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. साळुंखे म्हणाले की, कोरोनामुळे आता विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये शिक्षण मिळत नाही. तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या साधनांमुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे आता विषमता अधिक प्रमाणात वाढत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खासगीकरण होत आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी विशेष धोरण ठरवावे, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षणाच्या बाजारीकरणाला शक्य तेवढ्या मार्गांनी विरोध करणार आहोत, असे डॉ. करपे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. भाषा अभ्यासक डॉ. सतीश बडवे, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. गणेश मोहिते, प्रा. भारत शिरसाट, डॉ. बापू शिंगटे, प्रशांत नरके, डॉ. गणेश बडे यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

संकेत कुलकर्णी यांनी संचालन केले. प्रा. फेरोज सय्यद यांनी आभार मानले. निखिल भालेराव यांनी तांत्रिक साहाय्य केले.