शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़ तसेच या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला आहे़ यंदाच्या हंगामात पेरणीसाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणांची आवश्यकता असून सर्वाधिक बियाणे सोयाबीनचे लागणार आहे़यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ त्यामुळे सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, कुळवणी आदी तीव्र उन्हातली कामे पूर्ण केली आहेत़ ज्या थोड्याफार शेतकऱ्यांची ही कामे शिल्लक राहिली आहेत, ते ही कामे पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात खरीपाचे साधारणत: साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे़ वेळेवर पाऊस होणार असल्याने बहुतांश शेतकरी सध्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची दुरुस्ती, जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणे आवश्यक असल्याचा अहवाल तयार करुन या बियाणांचा प्रस्ताव पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर केला आहे़ त्यापैकी ५४ हजार ८७ क्विं़ बियाणे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली़