शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कळंब पालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 00:28 IST

कळंब : शहराला सध्या चोराखळी तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, हे पाणी महिन्यातून दोन वेळा मिळत आहे. पालिकेकडे वारंवार

कळंब : शहराला सध्या चोराखळी तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, हे पाणी महिन्यातून दोन वेळा मिळत आहे. पालिकेकडे वारंवार सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी व सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.शहरातील सावरकर चौकातून निघालेला हा मोर्चा बँक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौकमार्गे पालिकेवर जावून धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या कारभाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी नगरसेवक संजय मुंदडा यांनी शहराला टँकरद्वारे मिळणारे पाणी व शहराला पुरवठा होणारे पाणी याचे सविस्तर गणितच मांडले. शहराला पुरेसे पाणी मिळते, तर मग ते जाते कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. श्रीधर भवर, प्रकाश भडंगे, विलास करंजकर, मुस्तान मिर्झा यांची भाषणे झाली. या मोर्चासाठी नगरसेवक संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल, शहराध्यक्ष सागर मुंडे, सलिम मिर्झा, राजाभाऊ मुंडे, बाळासाहेब कथले, दत्तात्रय तनपुरे, शंकर खंडागळे, नागनाथ घुले, सलिम शेख, महेश पुरी, तारीक मिर्झा, प्रशांत लोमटे, शकील काझी, अमर गायकवाड, गीता पुरी, मिनाक्षी हजारे, भैय्या खंडागळे, किरण पानढवळे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)