शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कृषी कायदे रद्द करण्याची राष्ट्रीय किसान मोर्चाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:04 IST

या मागणीसाठी ११ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत हे धरणे चालूच राहणार आहे. ...

या मागणीसाठी ११ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत हे धरणे चालूच राहणार आहे. देशभरातील ५५० जिल्ह्यांमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम व राष्ट्रीय किसान मोर्चाचे रामसुरेश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सध्या असेच धरणे आंदोलन सुरू आहे.

गेल्या ५० दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्ली परिसरात आंदोलन सुरू असूनही व त्यात ६० शेतकऱ्यांचा बळी जाऊनही मोदी सरकारला काही वाटत नाही,हे आश्चर्यकारक आहे, असे राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी दिलीप तळेकर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मौलाना नईम काश्मी,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ राहुल सोनुले व भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष अलीयार खान यांनी पत्र परिषदेत मत नोंदविले.

या धरणे आंदोलनात मायाप्पा तुराई, भगवान खोतकर,काजी शकील अहमद, भाऊसाहेब शेळके, रवी भालेराव, संतोष साळवे, गयास अहमद शेख, धर्मेंद्र मेश्राम, अविनाश धायगुडे, विनोद बनसोडे, दौलत झरे, युसूफ खान आदी सहभागी झाले आहेत.