शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे रद्द करण्याची राष्ट्रीय किसान मोर्चाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:04 IST

या मागणीसाठी ११ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत हे धरणे चालूच राहणार आहे. ...

या मागणीसाठी ११ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत हे धरणे चालूच राहणार आहे. देशभरातील ५५० जिल्ह्यांमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम व राष्ट्रीय किसान मोर्चाचे रामसुरेश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सध्या असेच धरणे आंदोलन सुरू आहे.

गेल्या ५० दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्ली परिसरात आंदोलन सुरू असूनही व त्यात ६० शेतकऱ्यांचा बळी जाऊनही मोदी सरकारला काही वाटत नाही,हे आश्चर्यकारक आहे, असे राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी दिलीप तळेकर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मौलाना नईम काश्मी,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ राहुल सोनुले व भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष अलीयार खान यांनी पत्र परिषदेत मत नोंदविले.

या धरणे आंदोलनात मायाप्पा तुराई, भगवान खोतकर,काजी शकील अहमद, भाऊसाहेब शेळके, रवी भालेराव, संतोष साळवे, गयास अहमद शेख, धर्मेंद्र मेश्राम, अविनाश धायगुडे, विनोद बनसोडे, दौलत झरे, युसूफ खान आदी सहभागी झाले आहेत.