शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:18 IST

एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.लहान विमानतळ जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ ही योजना सुरू केली़ यामध्ये राज्यातील सहा विमानतळांची निवड करण्यात आली होती़ त्यात नांदेडचाही समावेश आहे़ या योजनेतून सुरुवातीला नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली़ या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ नोव्हेंबरमध्ये नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदिल मिळाला़ त्यामुळे नांदेडवरून हैदराबाद आणि मुंबई जाणाºया प्रवाशांची गैरसोय दूर झाली. आता नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड आणि आजूबाजूंच्या भागातील विमान प्रवाशांची सोय होत आहे; परंतु याचा थेट परिणाम औरंगाबादवर होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. यापूर्वी नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली, तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. यामुळे औरंगाबादेतील विमानसेवेला घरघर लागत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध होत आहे. सध्या दिल्ली विमानसेवेसाठी लातूर, परभणी, नांदेड येथील प्रवाशांना औरंगाबादला यावे लागते; परंतु नांदेड येथून आगामी काही दिवसांत ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे औरंगाबादला येण्याचा फेरा टळणार आहे; मात्र यामुळे औरंगाबादहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.थोडा परिणामनांदेड-दिल्ली विमानसेवा कधीपासून सुरू होत आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानसेवेचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. नांदेडसह लातूर, परभणीहून येणारे प्रवासी नांदेडहूनच दिल्लीला जातील; परंतु औरंगाबादेतील विमानाला अधिक फरक पडणार नाही.-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर, एअर इंडिया