शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

‘करबुडवेगिरी’त समोर आली सहा अधिकाऱ्यांची नावे

By admin | Updated: June 30, 2016 01:23 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील ‘करबुडवेगिरी’ प्रकरणाच्या अहवालात सहा अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात प्रत्येक अधिकाऱ्यांचा किती सहभाग आहे

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील ‘करबुडवेगिरी’ प्रकरणाच्या अहवालात सहा अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात प्रत्येक अधिकाऱ्यांचा किती सहभाग आहे, याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर यासंदर्भात शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.२०११-१३ या कालावधीत ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना ६०० पेक्षा अधिक वाहनांनी नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे याविषयी काहींनी थेट परिवहन आयुक्तालयात तक्रार केली. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर हे प्रकरण समोर आले. याविषयी परिवहन आयुक्तांनी मुंबईहून या प्रकरणाच्या तपासासाठी पथक पाठविले होते. या पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल परिवहन आयुक्तांना प्राप्त झाला आहे. २०११-१३ या कालावधीतील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरच प्रामुख्याने कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चौकशी करून अहवाल शासनास दिला जाणार आहे.