शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

नालेसफाई मनपाच करणार

By admin | Updated: April 20, 2016 00:43 IST

औरंगाबाद : मान्सूनला अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी मनपा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

औरंगाबाद : मान्सूनला अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी मनपा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्व नाल्यांची सफाई ठेकेदारामार्फत न करता मनपाने स्वत: करावी, असा आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला आहे. यापूर्वी नालेसफाईच्या नावावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी प्रशासनाकडून करण्यात येत होती. शहरात १२ मोठे नाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नाल्यांची अवस्था आता नालीसारखी झाली आहे. महापालिका दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात घालत आहे. कंत्राटदार नाल्यांमधील केरकचरा काढतात. ही साफसफाई फक्त दर्शनी भागात होते. नाल्यांमधील गाळ काढण्यात येत नाही. पावसाच्या पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून देण्याचे काम दरवर्षी होते. मोठा पाऊस झाल्यास सखल भागात घरांमध्ये नाल्याचे पाणी साचते. शहरात एकूण १२ प्रमुख नाले असून, त्यांना जोडणाऱ्या नाल्यांची संख्या सुमारे २६ आहे. नाल्यांच्या दर्शनी भागातच सफाई होते, अशी ओरड नागरिकांकडून होते. संपूर्ण नाल्यांची लांबी ५२ ते ६० किलोमीटरपर्यंत आहे. यंदाही नालेसफाई मनपाच्या कर्मचारी व यंत्रणेकडूनच करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम संपले पाहिजे, असेही त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले.