शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थकले !

By admin | Updated: May 11, 2017 23:42 IST

लातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, साह्य अनुदान बंद झाल्याने मनपाचा कोष बिघडला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. लातूर मनपाच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन २ कोटी २५ लाखांचे आहे. शासनाकडून २ कोटी ८० लाख साह्य अनुदान मिळत होते. मात्र ते वर्षभरापासून बंद झाल्याने मनपाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. विकास कामे तर सोडाच, कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही मुश्किलीचे झाले आहे. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुका मनपा फंडातून झाल्या आहेत. त्यामुळेही कोष बिघडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या दीडशे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. तर ६५० सफाई कामगारांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकले आहे. केवळ साह्य अनुदान बंद झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे पैसे वेतन अथवा आस्थापना खर्चासाठी वापरता येत नाही. त्यामुळे साह्य अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन अवलंबून होते. मात्र साह्य अनुदान बंद झाल्यामुळे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांचे तर एक महिन्यापासून सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यांच्याकडून दररोज वेतनाची मागणी होत आहे. मात्र अद्याप काहीही तोडगा निघाला नाही. कर्मचारी वेतनासाठी त्रस्त आहेत. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)