शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शहरासाठी मुख्यमंत्र्यांकडे मनपाची १०० कोटींची मागणी

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेचे शिष्टमंडळ २७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १०० कोटी रुपये अनुदान मागणीचे निवेदन सादर करणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेचे शिष्टमंडळ २७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १०० कोटी रुपये अनुदान मागणीचे निवेदन सादर करणार आहे. ते दुष्काळ आढाव्यानिमित्त शहरात येणार आहेत. फडणवीसांना हे पहिले निवेदन देण्यात येणार असून त्याचा मसुदा महापौर कला ओझा यांच्या लेटरहेडवर तयार करण्यात येणार आहे. महापौरांघरी मंगलकार्य असल्यामुळे ते भेटीसाठी येतील की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, भाजपा व विरोधी पक्षातील पदाधिकारी फडणवीसांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले, १०० कोटी रुपये रस्ते विकासासाठी मिळावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. त्यासाठी निवेदन तयार करण्यात येत आहे. महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते, सभापती, सभागृह नेते शिष्टमंडळात असतील.४महापौरांचे लेटरहेड घेण्यामागे प्रोटोकॉलचे कारण सांगितले जात आहे. महापौर आल्या नाहीतर त्यांच्याऐवजी उपमहापौर जोशी हेच शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील, अशी चर्चा आहे.४शिवसेना- भाजपा हे दोन्ही पक्ष वेगळे झाले आहेत. मनपा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीचे राजकारण करतील हे सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दोन गट पडू शकतात.