शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कायमस्वरूपी तहसीलदार मिळण्यासाठी मुंडन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहे. यासह नगर परिषदेला मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता, ...

पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहे. यासह नगर परिषदेला मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख आदी ठिकाणचा कारभार कनिष्ठ अधिकारी कार्यलायचे प्रभारी म्हणून पाहत आहेत. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, लिपिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे संजय गांधी निराधार योजननेचे कामे, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करावी, यासह इतर पदे सुद्धा भरावीत, अशी मागणी शिरसाठ यांनी केली आहे. या वेळी अबेद सैय्यद, सुरेश दंडे, संदीप मैराळ, देविदास काळुंके, देवानंद मालकर, रुद्रा निचित, संजय राऊत, चेतन सोमवंशी, समीर शेख, सौरभ आमराव, सागर शेजवळ, अमोल आळंजकर आदी उपस्थित होते.