शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात महागडे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:44 IST

राज्यातील कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत पाणीपट्टीसाठी ४ हजार रुपये वसूल करण्यात येत नाहीत. औरंगाबाद महापालिका याला अपवाद असून, राज्यात सर्वात महाग पाणी शहरात नागरिकांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत पाणीपट्टीसाठी ४ हजार रुपये वसूल करण्यात येत नाहीत. औरंगाबाद महापालिका याला अपवाद असून, राज्यात सर्वात महाग पाणी शहरात नागरिकांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांकडून चार हजार रुपये वसूल करूनही मनपा फक्त ९० दिवसच पाणी देते, हे विशेष. १ एप्रिल २०१८ पासून पाणीपट्टीत आणखी दहा टक्केवाढ होणार म्हणजे औरंगाबादकरांना दरवर्षी ४५०० रुपये पाणीपट्टीपोटी मोजावे लागणार आहेत.नाशिक येथील गंगापूर, दारणा आदी धरणांमधून जायकवाडीत दरवर्षी पाणी येते. यंदाही नाशिकमधून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जायकवाडी धरण ८० टक्केभरले आहे. औरंगाबाद महापालिका जायकवाडीचेच पाणी नागरिकांना देते. नाशिक शहरात दररोज पाणीपुरवठा होतो. घरगुती नळधारकांकडून नाशिक मनपा १ हजार लिटर पाण्यापोटी फक्त ५ रुपये घेते. वाणिज्य वापरासाठी २५ रुपये दर आकारण्यात येतो. १९९२ पासून आजपर्यंत महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केली नाही. दरवर्षी पाणीपुरवठ्याचा खर्च ३७ कोटी रुपये आहे. वसुली ४० कोटी रुपये होते. यामध्ये ४० टक्के पाण्याची गळती गृहीत धरलेली आहे. नाशिक शहराला दररोज ४०० एमएलडी पाणीपुरवठा होतो