शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर!

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी फळांचा वापर नित्याचा झाला आहे. मात्र गत काही वर्षांपासून फळे विषारी बनत आहेत. सृदढ आरोग्याऐवजी आजार वाढत आहेत. विशेषत: केळी, पपई, आंबे व अन्य फळ पिकविण्यासोबतच ती आकर्षक दिसावीत म्हणून रसायनांचा वापर केला जात आहे. फळ पिकविण्यासाठी विशेषत: कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येतो. याचा वापर ग्राहकांच्या जिवावरही बेतू शकतो.या रसायनांचे फळांमध्ये उतररून त्याचे अपाय होत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सततच्या इथेलिन व कार्बाईडचा वापर केल्याने फळे खावीत की नाही, असा प्रश्न पडत आहेत. जालना शहरात सूरत, हैदराबाद, नाशिक, कोकण, नांदेड, सोलापूर इ. भागांतून केळी, आंबे तसेच इतर फळे येतात. आंबे, केळी आणि पपईसाठी औषधींचा वापर हमखास होतो. फळे आकर्षक दिसण्यासाठीही औषधींचा वापर होतो. छुप्या पद्धतीने या रसायनांचा वापर होत असल्याने त्याची माहिती सामान्य माणसाला होत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे म्हणाल्या, जालना शहरात जी फळे पिकविली जातात. त्यात कार्बाईडचा वापर आढळून आलेला नाही. गत आठवड्यातच अशा फळांचे नमुने घेतले असून, फळ विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत.