शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

औरंगाबादेत सोमवारी आणखी लस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:02 IST

ग्रामीण भागातील केंद्र बदलण्याची मागणी औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्यांसाठी वैजापूर, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय, पाचोड, अजिंठा ग्रामीण ...

ग्रामीण भागातील केंद्र बदलण्याची मागणी

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्यांसाठी वैजापूर, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय, पाचोड, अजिंठा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. परंतु ही चार केंद्रे गाठण्यासाठी अन्य तालुक्यातील कर्मचार्यांना गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी केंद्र करण्याची मागणी होत आहे.

कोकणवाडी चौकात धोकादायक खड्डा

औरंगाबाद : कोकणवाडी चौकात ऐन रस्त्याच्या मधोमध धोकादायक असा खड्डा पडला आहे. चौकातून ये-जा करताना या खड्ड्यात वाहने आदळण्याचा प्रकार होत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे अपघाताचाही धोका वाढत आहे. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अपहार प्रकरणात आता जिल्ह्यातच बदली

औरंगाबाद : एसटी महामंडळाने अपहार प्रकरणात होणार्या बदली धोरणात बदल केला आहे. यापूर्वी अपहार प्रकरणातील वाहकांची जिल्ह्याबाहेर, इतर विभागात बदली केली जात असे. आता विभागातच म्हणजे जिल्ह्यातील आगारांतच बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे अपहारप्रकरणी शिक्षेव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेर बदली होणार नाही.